Saturday, January 2, 2010

भारताचे राष्ट्रगीत

जन गण मन
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एक कडव्याचे हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणुन स्वीकार केलेला आहे.

जनगणमनअधिनायक जय हे भारतभाग्यविधाता

पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभनामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जयगाथा
जनगणमंगलदायक जय हे भारतभाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय जय हे!

ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते.

No comments:

Post a Comment